कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने त्यांची निर्यात बेकायदेशीर ठरवली. यामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे […]