विलक्षण मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आलेले पीक गारपीट आणि अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी आता हतबल झाला आहे. […]